राज्य शासनाचा मोठा निर्णय: मुरूम मातीवर रॉयल्टी नाही! शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात माती टाकण्यासाठी शासनाला कोणतीही रॉयल्टी भरण्याची गरज नाही.

फक्त वाहतूक खर्च! शेतकरी स्वतःच्या खर्चाने माती टाकू शकतात

शासन फक्त माती रॉयल्टीमुक्त करत असून, शेतकऱ्यांना वाहतूक व टाकण्याचा खर्च स्वतः करावा लागणार आहे.

माती म्हणजे काय? शेतात टाकण्यामागचं विज्ञान 

मातीचा पोत सुधारण्यासाठी वापरली जाणारी माती म्हणजे नक्की काय आणि ती शेतात का टाकतात?

गाळ म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो?

गाळ खडकांचे विघटन, हवामानाचा प्रभाव आणि खनिजांच्या प्रक्रियेमुळे तयार होतो. त्यात पोषक घटक भरपूर असतात.

शेतात गाळ टाकण्यासाठी सरकार आता कोणतीही रॉयल्टी आकारात नाही त्या मुळे शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध होणार आहे

गाळ टाकल्यामुळे जमिनीला मिळणारे फायदे

सेंद्रिय घटक, खनिजे आणि पोषणद्रव्यांमुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढते.

गाळामुळे ओलावा टिकतो – पाणी देण्याची गरज कमी होते

गाळाच्या वापरामुळे जमिनीत ओलावा टिकतो, यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो.

रासायनिक खतांची गरज कमी होते! नैसर्गिक खतांची साथ गाळ वापरल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो, कारण गाळात नैसर्गिक पोषणद्रव्ये असतात.

जमिनीची गुणवत्ता सुधारते – उत्पादनात वाढ

गाळामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होते, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.

गाळ टाकल्यामुळे पूर्वी शेतीसाठी अयोग्य असलेली जमीन लागवडीसाठी तयार होते.

अशेतीयोग्य जमीन शेतीसाठी तयार!

नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमसह पोषक घटकांची उपलब्धता

गाळात असलेले पोषक घटक पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात आणि ते नैसर्गिक स्वरूपात मिळतात.