Sarakar Nirnay: राज्यात कृषी योजनांसाठी केंद्र सरकारचा 2314 कोटीचा ऐतिहासिक निधी! शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा…!

Sarakar Nirnay

Sarakar Nirnay : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे .तब्बल 2314 फोटो रुपयाच्या दीदीला मंजुरी दिली आहे. हा निधी कृषी उत्रती योजना (केवाय) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय)अंतर्गत विविध योजनांसाठी राबविण्यात येणार आहे . दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी …

Read more