Sarkar Nirnay: टोमॅटो, कांदा, बटाटा आता थेट दिल्ली-मुंबईला! वाहतुकीचा संपूर्ण खर्च सरकार देणार.. केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा !

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा आणि त्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासकीय संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला गेला, तर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी …

Read more

Sarakar Nirnay: राज्यात कृषी योजनांसाठी केंद्र सरकारचा 2314 कोटीचा ऐतिहासिक निधी! शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा…!

Sarakar Nirnay

Sarakar Nirnay : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे .तब्बल 2314 फोटो रुपयाच्या दीदीला मंजुरी दिली आहे. हा निधी कृषी उत्रती योजना (केवाय) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय)अंतर्गत विविध योजनांसाठी राबविण्यात येणार आहे . दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी …

Read more