केंद्र सरकारची नवीन योजना, आता जेष्ट नागरिकांना विमा कवच मिळणार

जेष्ट नागरिकांना विमा कवच

जेष्ट नागरिकांना विमा कवच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे, 70 वर्षावरील वृद्धांचा आयुष्यमान योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव याबाबत माहिती देताना म्हणाले, या निर्णयाचा देशातील 4.5 कोटी कुटुंबांमधील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचे … Read more

Close VISIT MN CORNERS