डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना शेतकऱ्यांना कसा मिळतो लाभ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना शेती व्यवसाय हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यातीलच एक प्रमुख योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही योजना राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजमद्धे अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार कोणत्या घटकाला या योजनेतून अर्थ … Read more