अंत्योदय अन्न योजना (AAS)

अंत्योदय अन्न योजना

अंत्योदय अन्न योजना (AAS) अंत्योदय अत्र योजना ही योजना देशातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे कुटुंबासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात भारत सरकारने केलेली आहे जेणेकरून गरीब  आणि आर्थिकदृष्ट्या कुमकुमवत असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे. ही योजना मणिपूर आणि नागालँड वगळता सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे कार्य करत आहे. … Read more