योजनादूत पद भरती सुरू निवड प्रक्रिया सुरू

योजनादूत पद भरती

योजनादूत पद भरती सुरू योजनादूत पद हे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शसकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी  व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी सरकार कडून योजनादूत हे पद निर्गमित केले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक पद अशा प्रमाणात एकूण 50 हजार योजना दूत राज्यात नेमले जाणार आहेत याची निवड … Read more