pik vima takrar: पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार..

pik vima takrar

pik vima takrar: राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील शेती पिकांचे तसेच फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी आपली पिक विमा तक्रार पिक विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. पिकाची नुकसान तक्रार सादर केली तर शेतकऱ्यांना पिक … Read more

pik vima : पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा तक्रार

pik vima

pik vima पिक विमा तक्रार कशी करावी pik vima  प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राज्यामध्ये  गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, त्यानंतर शासनाने यामध्ये बदल करून एक रुपय पिक विमा अशी घोषणा करण्यात आली तेव्हापासून राज्यातील  बरेच शेतकरी योजनेमध्ये सहभाग नोंदवतात जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान झाले  त्याची भरपाई होईल अशा अशाने सहभागी होत असतात. राज्यामध्ये जास्त … Read more