प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
(PM-KISAN) केंद्र सरकार ने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिकाचे खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. केंद्र सरकार च्या या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकार ने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. राज्यातील जे …