Salokha yojana: शेत जमिन वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना: जमिनीची अदलाबदली!!
Salokha yojana : सरकारने शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी राज्यात सलोखा योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत जमिनी संदर्भात निर्माण होणारे वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सलोखा योजनेसाठी राज्य शासनाने कालावधी वाढ दिला आहे. सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वर्षात कालावधी वाढ मिळाला आहे. Salokha yojana सलोखा योजनेअंतर्गत जमिनीचे कोण – कोणते … Read more