shasan nirnay: सरकारचा नवा निर्णय! ‘हे’ नसेल तर मिळणार नाही शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ..!

shasan nirnay

shasan nirnay : राज्य सरकारने 11 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे शेतकरी ओळखपत्र कोणत्या घटकांसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे … Read more

shasan nirnay : शेतकऱ्यांना गाळ माती आणि दगड मिळणार मोफत… सरकारचा रॉयल्टी माफ चा निर्णय

shasan nirnay

shasan nirnay : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. सरकारने शासन निर्णय जाहीर करून. राज्यातील शेतकऱ्यांना गाळ माती आणि मुरूम यासाठी आता रॉयल्टी बंद करण्याचा निर्णय (shasan nirnay) घेतला आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील शेत रस्त्याला मोठा फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना देखील या शासन … Read more

आचार संहिता लागण्या आधी सरकारचा धुमाकूळ तिन दिवसांत 500 हून अधिक निर्णय : Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024

Vidhansabha Nivadnuk 2024 निवडणुका जवळ आल्या की आचारसंहिता हा शब्द सतत कानावरती पडतो निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करतात तर संहिता लागू होते निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी तसेच विरोधकांना आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असते निवडणूक आचारसंहिता भारतामध्ये काही दिवसात सुरू होणार आहेत. Vidhansabha Nivadnuk 2024 राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी शासन निर्णय जाहीर करण्याचे … Read more