shasan nirnay: सरकारचा नवा निर्णय! ‘हे’ नसेल तर मिळणार नाही शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ..!

shasan nirnay

shasan nirnay : राज्य सरकारने 11 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे शेतकरी ओळखपत्र कोणत्या घटकांसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे … Read more

shasan nirnay : शेतकऱ्यांना गाळ माती आणि दगड मिळणार मोफत… सरकारचा रॉयल्टी माफ चा निर्णय

shasan nirnay

shasan nirnay : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. सरकारने शासन निर्णय जाहीर करून. राज्यातील शेतकऱ्यांना गाळ माती आणि मुरूम यासाठी आता रॉयल्टी बंद करण्याचा निर्णय (shasan nirnay) घेतला आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील शेत रस्त्याला मोठा फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना देखील या शासन … Read more