shasan nirnay : शेतकऱ्यांना गाळ माती आणि दगड मिळणार मोफत… सरकारचा रॉयल्टी माफ चा निर्णय

shasan nirnay

shasan nirnay : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. सरकारने शासन निर्णय जाहीर करून. राज्यातील शेतकऱ्यांना गाळ माती आणि मुरूम यासाठी आता रॉयल्टी बंद करण्याचा निर्णय (shasan nirnay) घेतला आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील शेत रस्त्याला मोठा फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना देखील या शासन … Read more

Close Visit Batmya360