Ujjwala Yojana :केंद्र सरकारच्या उज्वला योजनेत मोठा बदल! एकाच कुटुंबातील 2 महिलांना मोफत गॅस कनेक्शन? पहा सविस्तर
Ujjwala Yojana : केंद्र सरकारने 2025 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळवून देणे. तसेच त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे.विशेष म्हणजे: ग्रामीण भागातील महिलांना पारंपारिक पद्धतीचा वापर करावा लागत होता. जसे की, लाकूड, गोवऱ्या किंवा कोळसा … Read more