शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार; या 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा! Farmers Loan Waiver
Farmers Loan Waiver : महाराष्ट्रातील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू केली असून, ३० जून २०२६ पूर्वी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. काय आहे सरकारची नवीन कर्जमाफी योजना? २०२६ च्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत …