अवकाळी नुकसान भरपाई मंजूर! या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा Nuksan Bharpai
Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईचा निधी मंजूर केला आहे. यासंबंधीचे महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आले आहेत. विशेषतः नाशिक, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा …