पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ! आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज! pik vima yojana
pik vima yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (पीक विमा) अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. पूर्वीची ३१ जुलैची मुदत आता १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरवावा, या उद्देशाने ही …