पंजाबराव डख हवामान अंदाज: या तारखेपासून राज्यातिल अवकाळी पाऊस थंबणार?Panjabrao Dakh
Panjabrao Dakh : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे बळीराजा चिंतेत असतानाच, राज्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक अतिशय दिलासादायक माहिती दिली आहे. त्यांच्या नव्या अंदाजानुसार, ५ एप्रिलपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे होणार आहे. त्यामुळे रखडलेली शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आता चांगली संधी मिळणार आहे. ३ आणि ४ एप्रिल: …