Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार; या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये मंजूर….!
Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana : महाराष्ट्र राज्यात खूप सारे धरणे, जलसाठे आहेत. या धरणामध्ये दरवर्षी गाळ साठत असतो. ज्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून तो शेतात पसरविल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होते आणि त्याबरोबरच कृषी उत्पन्न देखील वाढ होते. या गोष्टीचा … Read more