Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार; या योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये मंजूर….!

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana : महाराष्ट्र राज्यात खूप सारे धरणे, जलसाठे आहेत. या धरणामध्ये दरवर्षी गाळ साठत असतो. ज्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून तो शेतात पसरविल्यास धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होते आणि त्याबरोबरच कृषी उत्पन्न देखील वाढ होते. या गोष्टीचा … Read more

Weather Update राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका, येत्या दोन ते तीन दिवसात कसा राहणार हवामान? पहा सविस्तर

Weather Update

Weather Update : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागांत अवकाळी पाऊस ,वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची … Read more

Namo Shetkari Status नमो शेतकरी महास्मान योजनेचे 2,000 रुपये आले की नाही? मोबाईलवर असे करा स्टेटस चेक…!

Namo Shetkari Status

Namo Shetkari Status : राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात या योजनेचा लाभ केला जातो. राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना अनेक एक दिवसापासून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि अखेर राज्य सरकारने 29 मार्च रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या … Read more

Kisan Credit Card शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! किसान क्रेडिट कार्ड बाबत नवीन नियम लागू होणार

Kisan Credit Card

Kisan Credit Card :  2025-26 च्या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल लागू करण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना केवायसी च्या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढली केंद्रीय अर्थमंत्री … Read more

organic farming डॉ .पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मंजूरी…!

organic farming

organic farming : सध्याच्या काळात अन्न उत्पन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी विषारी किचननाशके,रासायनिक खते आणि संकरित पदार्थांचा वापर केला जात आहे .या प्राण घातक रसायनापासून निसर्गाचे आणि स्वतःचे रक्षण करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती . ही शेती विषमुक्त शेती करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे .2024-25 … Read more

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली; 2 कोटी 63 लाख अर्जाची पडताळणी होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने राज्यात लागू केलेली लाडकी योजना राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरल आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 दिले जातात. 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, २०२५ २६ साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा … Read more

Government Taxi मोदी सरकार ओला आणि उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार !अमित शहाची मोठी घोषणा, ग्राहकांसोबत चालकांचाही फायदा…

Government Taxi

Government Taxi : केंद्र सरकार ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत लवकरच सरकारी टॅक्स सेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा केली. याचा सर्वात जास्त फायदा कॅब चालकांना होणार आहे. कार चालक, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालणाऱ्या ड्रायव्हरला नोंदणी करता येऊ शकते, अशी माहिती अमित शहा यांनी संसदेत दिली आहे. … Read more

Gold Monetization Scheme केंद्र सरकारचा मोठा झटका !ही योजना केली बंद,तुमचे पैसे अडकले का? जाणून घ्या सविस्तर

Gold Monetization Scheme

Gold Monetization Scheme : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे . 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. बाजारातील बदलती परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे असे अर्थमंत्र्यांने सांगितले आहे. बँकांकडून अजूनही एक ते तीन वर्षाच्या कालावधी सह अल्पकालीन सुवर्णा ठेव योजना चालू शकतील असे … Read more

Maharashtra Government शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज दिले जाणार आहे.आता राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना ज्या काही अडचणी निर्माण होत … Read more

Close Visit Batmya360