Ativrushti Nuksan Bharpai या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई! GR आला
Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्रात फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, उत्पादन घटले आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. १,६९,८८९ शेतकऱ्यांसाठी १६६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. १८ मे २०२६ रोजी दोन …