charai-anudan : मेंढ्या पालन साठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज- क)प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजाती लमेंढ्या पाळांना अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे .सन 2024-25 या वर्षासाठी 3054 मेंढपाळांना चराई अनुदानाची रक्कम 7.33 कुठून रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे .हे अनुदान मेंढपाळणांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात आली आहे .यामुळे मेंढीपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे .मेंढीपालनांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला आहे भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे .charai-anudan

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
राज्यातील मेंढीपालन हा व्यवसाय स्थलांतरित पद्धतीने होतो . पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढीपाळ हे त्यांच्या मूळ गावी परत येतात . मात्र, त्या काळात चराईसाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही या कारणामुळे मेंढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो त्यामुळे मेंढीपाळाचे आर्थिक नुकसान होत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, पशुसंवर्धन विभाग आणि इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून मेंढपाळांना चराई अनुदान देण्याची योजना राबवण्यात आली आहे charai-anudan
हे वाचा : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
या योजने चे फायदे
- पात्र असणाऱ्या मेंढी पाळांना दर महिना 6000 रुपये असे अनुदान चार महिन्याची म्हणजेच एकूण 24 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे .
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते .
- सरकारच्या या मदतीमुळे मेंढ्यांना चारा खरेदी करण्यास मदत झाली,ज्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल .
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? - या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे असेल तर, महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल .
- अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची निवड ही लॉटरी प्रणाली जॉईन निवड करण्यात आली .
- जिल्हा व तालुका न्याय लाभार्थ्याचे लक्षांक निश्चित करून पात्र असणाऱ्या लाभार्थींची यादी तयार करण्यात येते .
जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यासाठी चाऱ्याची कमतरता भासते . यासाठी आम्ही चराई अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन विभाग व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत राबवली जात आहे असे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाले .
या योजनेंमुळे राज्यातील मेंढपाळांसाठी एक शाश्वत आधार मिळाला आहे .चाऱ्याच्या समस्येवर शशनाने प्रभावी उपाय काढत थेट आर्थिक मदत केली आहे. भविष्यामध्ये अशाच योजनांद्वारे मेंढपाळ समाजाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.charai-anudan