Crop Insurance विम्याचे अजून 1558 कोटी रुपये मिळणार; भरपाईची रक्कम वाढली..!

Crop Insurance : राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होत आहे ही रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरअंतर्गत रक्कम जमा होत आहे. या दोन ट्रिगरअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 3 हजार 178 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 1 हजार 620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे तर उर्वरित1 हजार 558 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असे कृषी विभागाने सांगितले आहे. Crop Insurance

Crop Insurance

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर मधून भरपाई मंजूर

राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत मंजूर करण्यात आलेली भरपाई वाटप करण्यास सुरुवात केली आहे.यासाठी विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. राज्य सरकार ज्यावेळी दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई दुसरा हप्ता देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.Crop Insurance

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर !या दिवशी खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याची 1500 रुपये

दोन ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई

राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून नुकसान भरपाई वाटप करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. यामुळे भरपाईची रक्कम वाढत आहे. कोकण भागातील कोणत्याही जिल्ह्यात या दोन ट्रिगर मधून भरपाई मंजूर झाली नाही. परंतु राज्यातील 29 जिल्ह्यासाठी या दोन ट्रिगर मधून नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.Crop Insurance

स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर साठी विभागनिहाय जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर.

  • कोल्हापूर विभाग : सातारा सांगली कोल्हापूर
  • पुणे विभाग : सोलापूर अहमदनगर
  • छत्रपती संभाजी नगर विभाग : छत्रपती संभाजी नगर बीड जालना
  • नाशिक विभाग : नाशिक धुळे नंदुरबार जळगाव
  • लातूर विभाग : धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी
  • अमरावती विभाग : अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम
  • नागपूर विभाग : नागपूर वर्धा भंडारा-गोंदिया चंद्रपूर गडचिरोली

या दोन ट्रिगरअंतर्गत 1 हजार 558 रुपये नुकसान भरपाई मंजूर

राज्यातील सध्या 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत नुकसान भरपाई मिळत आहे. वरील दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3 हजार 178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर यापैकी 1 हजार 620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे तर 1 हजार 558 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.Crop Insurance

भरपाई वाढणार

राज्यातील जिल्ह्यांमध्ये अजूनही विमा भरपाई वाटप करण्याचे काम सुरूच आहे. तर या दोन ट्रिगर अंतर्गत निश्चित होऊ शकते. नुकसान भरपाईची रक्कम वाढू शकते असे कृषी विभागांनी स्पष्ट केले आहे.Crop Insurance

Leave a comment