Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

Ramchandra Sable Andaj 

Ramchandra Sable Andaj : प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील आगामी पावसाच्या स्थितीबद्दल महत्त्वाचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढणार असून, काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.Ramchandra Sable Andaj  सद्यस्थिती आणि आगामी पावसाचा अंदाज सध्या, 18 ऑगस्ट …

Read more

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी कधी होणार या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा समावेश होता आणि आम्ही हे आश्वासन पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. योग्य वेळी, पाच वर्षांच्या कार्यकाळात कर्जमाफी केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय, शेतीत विशेषतः ऊस आणि द्राक्ष शेतीत …

Read more

पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

Panchayat Samiti Yojana Apply

Panchayat Samiti Yojana Apply: महाराष्ट्र शासनाच्या पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज सध्या सुरू झाले आहेत. या योजनांचा मुख्य उद्देश शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि अपंग व्यक्तींना आर्थिक मदत, आवश्यक साहित्य आणि उपकरणे पुरवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. अनेकदा या योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सुविधांपासून …

Read more

Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Crop Insurance Payment

Crop Insurance Payment :परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले पीकविम्याचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार, परभणी जिल्ह्यातील 30,419 शेतकऱ्यांना 51 कोटी 70 लाख रुपये, तर हिंगोली जिल्ह्यातील 477 शेतकऱ्यांना 52 लाख 93 हजार 80 रुपये …

Read more

Kukut Palan Yojana Apply: कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपेय ! पहा सविस्तर माहिती

Kukut Palan Yojana Apply

Kukut Palan Yojana Apply : महाराष्ट्रामध्ये शेतीसोबतच एक पूरक व्यवसाय सुरू करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तसेच बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘कुक्कुट पालन योजना 2025’ अंतर्गत आता पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ₹50 हजार ते ₹10 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. …

Read more

Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

Crop Insurance List Maharashtra :

Crop Insurance List Maharashtra : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 101 कोटी 28 लाख 86 हजार रुपयांचा पीक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे …

Read more