पीकविमा मोठा दिलासा पंचनामे होणार 19 जिल्हे 83 तालुके दुष्काळ जन्य pikvima 2026 paise kadhi yenar

pikvima 2026 paise kadhi yenar

pikvima 2026 paise kadhi yenar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सध्याची खरीप हंगाम परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला आहे. अनेक भागात ४० ते ४५ दिवस पाऊस न पडल्याने सोयाबीन, मका, तूर, उडीद यांसारखी खरीप पिके शेतातच करपून गेली आहेत. शेतकरी हताश आहेत. अशा वेळी पीकविमा योजना आणि पंचनाम्यांबाबत आलेली ताजी माहिती त्यांना … Read more