shetkari karj mafi news याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी!!

shetkari karj mafi news

shetkari karj mafi news: महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती शासनाला या शेतकरी कर्जमाफीचा विसरच पडला. याचीच आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांना शेतकरी कर्जमाफी यावर समिती स्थापन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे …

Read more

Sarkar Nirnay: टोमॅटो, कांदा, बटाटा आता थेट दिल्ली-मुंबईला! वाहतुकीचा संपूर्ण खर्च सरकार देणार.. केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा !

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा आणि त्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासकीय संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला गेला, तर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी …

Read more

Shetkari Karjmafi News: शेतकऱ्यांसाठी मोठी खबर! आम्ही कर्जमाफी देणारच, पण…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

Shetkari Karjmafi News

Shetkari Karjmafi News : राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आश्वासन दिले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सातत्याने कर्जमाफी या विषयावर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी …

Read more

shetkari karj mafi शेतकरी कर्ज माफी कधी कृषि मंत्र्याने दिली सर्व माहिती.

shetkari karj mafi

shetkari karj mafi कर्जमाफीबाबत निर्णयासाठी वाट पाहणार, लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर ताण – माणिकराव कोकाटे shetkari karj mafi राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या साठी अनेक शेतकरी संघटना तसेच शेतकरी यांची मागणी आहे. निसर्गातील बदलामुळे तसेच नैसर्गिक आपत्ति मुळे राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आहे. तसेच शेतमालाला स्थिर दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति खालावली …

Read more