Maharashtra pik vima: 1 रुपयात पिक विमा योजना होणार बंद…
Maharashtra pik vima शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानी पासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेला अतिशय प्रतिसाद दिल्यामुळे राज्य शासनाने पिक विमा योजनेत बदल करण्याचे … Read more