panjabrao dakh : 29 एप्रिल 2025 रोजी राज्यातील शेतकऱ्यांना प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे .राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे .यांच्या मते 29 एप्रिल ते दोन मे 2025 दरम्यान उष्णतेची लाट सुरू होईल .तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे .सरासरी 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.या तापमानामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यासाठी तयारी करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .विशेषता:पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा सल्ला देण्यात आला आहे.panjabrao dakh

अवकाळी पावसाची शक्यता
मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे .या पावसाचा अंदाज हा पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे .मात्र हा पाऊस सर्वत्र पडणार नाही. विशेषता: महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये तसेच गुजरात,मध्य प्रदेश,तेलंगणा,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सीमालगत पाऊस पुण्याचा अंदाज आहे .
हे वाचा : नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
धुळे ,नंदुरबार जळगाव अमरावती अकोला वर्धा बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे .याच असलेल्या नांदेड,धर्मबाद , नायगाव, देगलूर ,सग्रोवळे या भागांमध्ये पण अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.panjabrao dakh
सर्वात कमी पावसाची शक्यता
दक्षिण महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .यामध्ये विशेषता: कोकण,सातारा कोल्हापूर आणि सोलापूर पावसाची कमी शक्यता आहे .काही स्थानिक पातळीवर थोडेसे ढग तयार होऊन हलक्या स्वरूपात गडगडाट होऊ शकतो .त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी विशेषता कांदा या पिकाची 2 मे 2025 पर्यंत तयारी ठेवावी असा सल्ला देण्यात आला आहे .panjabrao dakh
पूर्व पाऊस आणि यावर्षी ची पावसाची स्थिती
पंजाबराव डख यांच्याकडून असे सांगण्यात आले की,यावर्षी मान्सून पुरेशी आणि संतुलित पावसाची स्थिती दर्शवली. 2024 प्रमाणेच याही वर्षी चांगला पाऊस होईल ,आणि विशेषता; बीड, सोलापूर, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडू शकतो अशी शक्यता आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे व्यवस्थापन व हवामानाच्या बदलानुसार आवश्यक पाहिजे तेवढी तयारी ठेवावी म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होण्यापासून टळेल. विशेषता: हळद आणि कांदा यासारख्या पिकांची काळजी घ्यावी लागेल . जेवढी पावसाची शक्यता आहे तेवढीच वादळी वारायची शक्यता राहील.panjabrao dakh