रेशन कार्ड धारकांना शेवटची संधि.. अन्यथा बंद होणार रेशन धान्य. RATION UPDATE.

RATION UPDATE देशातील रेशन कार्डधारकांसाठी अन्नपुरवठा मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. जे नागरिक राशन धान्य या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत. त्यांनी हे काम करणे आवश्यक आहे. जर रेशन कार्ड धारक नागरिकांनी 31 तारखेपर्यंत हे काम पूर्ण नाही केले तर त्यांना पुढे रेशन धान्य वाटप बंद होणार आहे.

अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देशातील रेशन धारक कुटुंबांना व कुटुंबातील सदस्यांना आपली एक केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. जे लाभार्थी किंवा रेशन कार्ड धारक आपली केवायसी करणार नाहीत त्यांना एक नोव्हेंबर पासून रेशन धान्याचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे आत्ताच आपल्याजवळील रेशन वाटप केंद्रावर जाऊन आपली व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी पूर्ण करून घ्या.

KYC करण्याची अंतिम तारीख

अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने केवायसी करण्यासाठी या आधीच तारीख वाढून दिलेली आहे. वाढ दिलेल्या तारखे नुसार 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. ज्या रेशन धारकांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत आपली केवायसी बायोमेट्रिक थंब देऊ पूर्ण करून घ्यावी असे आवाहन देखील विभागाकडून करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

केवायसी कुठे करता येईल.

RATION UPDATE. रेशन धान्य मिळवण्यासाठी व पुढील लाभ घेण्यासाठी रेशन धारकांना व रेशन धारकातील सर्व सदस्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. आता ही केवायसी कोठे करावी हा प्रश्न बऱ्याच नागरिकांच्या मनात आहे. तर ही केवायसी आपण आपल्या जवळील रेशन दुकानात जाऊन तेथील पॉस मशीनच्या माध्यमातून आपली केवायसी पूर्ण करू शकता. जर आपण आपली केवायसी पूर्ण नाही केली तर आपला लाभ पूर्णतः बंद करण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याजवळील रेशन वाटप करणाऱ्या दुकानदाराकडे जाऊन आपली केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्या.

RATION UPDATE रेशन कार्डचे फायदे

पात्र कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे न्याय्य वितरण करण्यासाठी. रेशन कार्ड देशांमध्ये वापरल्या जाणार्या आवश्यक कागदपत्रापैकी एक आहे. समाजकल्याणाचे असे महत्त्वाचे साधन विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी फायदेशीर आहे.

हे वाचा: ई श्रम कार्ड धारकांना कसे व कधी मिळणार 3000 रुपये महिना

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

1. कमी किमतीत अन्नधान्य व किराणा मालाची उपलब्धता:

रेशनकार्ड असण्याचा पहिला फायदा म्हणजे रेशनकार्डधारक पीडीएस अंतर्गत सवलतीच्या दरात धान्य व इतर किराणा माल खरेदी करू शकतात. याचा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना खूप फायदा होतो, कारण तांदूळ, गहू, साखर आणि स्वयंपाकाच्या तेलासह अनेक गोष्टींवरील दैनंदिन खर्चावर ते पैसे वाचवतात. त्यांना अत्यंत कमी दरात हे साहित्य वाटप केले जाते.

2. ओळख आणि रहिवासी पुरावा

हे पण वाचा:
LIC Jeevan Shiromani policy LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

रेशन कार्ड एक महत्त्वपूर्ण ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करते आणि सरकारद्वारे प्रदान केलेल्या सेवांमध्ये लाभ घेण्यासाठी , पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र ासारख्या इतर प्रकारच्या ओळखीच्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी किंवा बँक खाते उघडण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. रेशन कार्ड बऱ्याच शासकीय मुख्य कागदपत्र म्हणून काम करते.

3. सामाजिक सुरक्षा आणि सरकारी योजनांचा लाभ

RATION UPDATE. रेशन कार्ड मुळे पात्र रेशन कार्ड धारकांना आरोग्य सुविधा, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजनांअंतर्गत आर्थिक लाभ इतर समाजकल्याण योजनांचा लाभ देखील मिळतो. यामुळे दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

हे पण वाचा:
pik nuksan bharpai pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

4. सरकारी डेटा बेसमध्ये समावेश

रेशन कार्ड धारक हक्कांचा लाभ घेण्यासाठी ते सरकारच्या रेकॉर्डमध्ये प्रधान्य राखून ठेवतात. प्राप्तकर्त्यांची अचूक माहिती प्रदान करून, त्यांची ओळख पटवून गरजूंसाठी तरतूद करण्यात सरकारला अधिक प्रभावी होण्याचा अधिकार मिळतो. या मुळे योग्य त्या व्यक्तीला सरकारी योजनांचा लाभ देण्यास मदत मिळते.

हे पण वाचा:
e-pik pahani 2025: e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध

Leave a comment