Sarkar Nirnay: टोमॅटो, कांदा, बटाटा आता थेट दिल्ली-मुंबईला! वाहतुकीचा संपूर्ण खर्च सरकार देणार.. केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा !

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा आणि त्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासकीय संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला गेला, तर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी … Read more

Ayushman Bharat Yojana वृद्ध नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वयोमर्यादा आणि रक्कमेत दुप्पट वाढ; केंद्र सरकारला शिफारस

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018पासून सुरू करण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांना मोफत उपचार मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत … Read more