shetkari karj mafi news याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी!!
shetkari karj mafi news: महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती शासनाला या शेतकरी कर्जमाफीचा विसरच पडला. याचीच आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांना शेतकरी कर्जमाफी यावर समिती स्थापन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे …