Sarkar Nirnay: टोमॅटो, कांदा, बटाटा आता थेट दिल्ली-मुंबईला! वाहतुकीचा संपूर्ण खर्च सरकार देणार.. केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा !

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा आणि त्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासकीय संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला गेला, तर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी …

Read more

shetkari karj mafi शेतकरी कर्ज माफी कधी कृषि मंत्र्याने दिली सर्व माहिती.

shetkari karj mafi

shetkari karj mafi कर्जमाफीबाबत निर्णयासाठी वाट पाहणार, लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर ताण – माणिकराव कोकाटे shetkari karj mafi राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या साठी अनेक शेतकरी संघटना तसेच शेतकरी यांची मागणी आहे. निसर्गातील बदलामुळे तसेच नैसर्गिक आपत्ति मुळे राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आहे. तसेच शेतमालाला स्थिर दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति खालावली …

Read more