Sarkar Nirnay: टोमॅटो, कांदा, बटाटा आता थेट दिल्ली-मुंबईला! वाहतुकीचा संपूर्ण खर्च सरकार देणार.. केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा !

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळावा आणि त्यांचा शेतमाल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा शासकीय संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला गेला, तर त्याच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी …

Read more

PM Vishwakarma Yojana:व्यवसायासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा, आत्तापर्यंत 2 लाख तरुणांनी घेतला लाभ.

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana : भारत सरकारने अनेक योजनांद्वारे सर्वसामान्य लोक आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना .या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना चांगल्या रोजगाराची संधी निर्माण झालेली आहे . सप्टेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना मुख्यतः कारागीर आणि हस्तकला करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत …

Read more