ssc,hsc result 2025: दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार..

ssc,hsc result 2025

ssc,hsc result 2025 : मागील शैक्षणिक वर्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील लवकरच घेण्यात आल्या होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच आस लागते ती म्हणजे निकाल कधी लागणार. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. दहावीचे परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यातील अनेक विभागातील उत्तर पत्रिका तपासण्याचे …

Read more

pink e rikshaw: राज्यातील महिलांना मिळणार आता पिंक ई रिक्षा…

pink e rikshaw

pink e rikshaw : महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल विविध उपक्रम राबवते. राज्य शासन किंवा केंद्रशासन महिलांना व्यवसायामध्ये तसेच अनेक उद्योग क्षेत्रात नोकरी क्षेत्रात पुढाकार देण्यासाठी विविध योजना राबवते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केलेला आहे. …

Read more

ladaki bahin news: आता लाडक्या बहिणीचे उत्पन्नाची होणार तपासणी…. या महिलांचा लाभ होणार बंद..

ladaki bahin news

ladaki bahin news : या आधी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना चार चाकी वाहनाच्या निकषातून वगळण्यात आलेले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याची प्रक्रिया शासनाने पूर्ण केली आहे. आता राज्य शासन लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची (ladaki bahin news) तपासणी देखील करणार आहे. उत्पन्नाच्या तपासणी दरम्यान …

Read more

Pik vima rule: आता या शेतकऱ्यांचा मिळणार नाही पिक विमा; पिक विमा योजनेत नवीन बदल

Pik vima rule

Pik vima rule : दिवसेंदिवस निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलामुळे भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याचे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अवकाळी पाऊस, पूर , गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर …

Read more

ration kyc deadline: रेशन कार्डधारकांना शेवटची संधी… अन्यथा लाभ होणार बंद!

ration kyc deadline

ration kyc deadline : केंद्र सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत देशातील पात्र असणाऱ्या नागरिकांना महिन्याला अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते. या अन्नधान्यांमध्ये बनावट नोंदी आणि मयत व्यक्तींना वगळण्यासाठी केंद्र सरकारने केवायसी मोहीम हाती घेतली. जे नागरिक आपली केवायसी करतील त्याच नागरिकांना यापुढे लाभ …

Read more

pm awas survey : घरकुल सर्वे सुरू..! असा करा ऑनलाईन सर्व!

pm awas survey

pm awas survey ग्रामीण भागातील नागरिकांच्या पक्या घराचे सप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तत्परतेने कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जे नागरिक अजूनही झोपडीत कच्च्या भिंतीच्या घरात किंवा गवताचे छपरा खाली राहतात आणि त्यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. अशा नागरिकांसाठी सरकार घर बांधण्यासाठी अनुदान वितरित करत आहे. या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पात्रता यादीमध्ये नाव असणे …

Read more

farmer id card: शेतकरी ओळखपत्र असेल तरच मिळणार शासकीय योजनांचा लाभ.

farmer id

farmer id card केंद्र शासनाने सुरू केलेली एग्रीस्टक योजना शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र प्रदान करणार आहे. या विशिष्ट ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फायदा होईल. शेतकऱ्यांकडे जर शेतकरी विशिष्ट क्रमांक असेल तरच शेतकऱ्यांना यापुढे शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत. farmer id card या आदेशाची पूर्ण कार्यवाही 15 एप्रिल …

Read more

cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

1000076323

cm fellowship program Maharashtra: महाराष्ट्र राज्यामध्ये फिलोशीप कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 60 किलोंची निवड केली जाणार आहे. या फेलोना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार व कामकाज दिले जाणार आहे. निवड झालेल्या फिलोना 61 हजार पाचशे रुपये एवढा महिना मानधन देखील दिले जाणार आहे. याची निवड प्रक्रिया पात्रता याबद्दल राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. …

Read more