kharip pik vima: खरीप पिक विम्याचे सरकारकडून 3,265 कोटी मंजूर…! या जिल्ह्याला मिळाला सर्वात जास्त लाभ

kharip pik vima

kharip pik vima : राज्य सरकारने 2024 च्या खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 3 हजार 265 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.kharip pik vima आतापर्यंत जमा करण्यात आलेली भरपाई आतापर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 2 …

Read more

Farmer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारी अनुदान या तारखेपर्यंत…खात्यावर होणार जमा..!

Farmer Subsidy

Farmer Subsidy : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 मे पूर्वी जमा करण्यात येईल. कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, 28 एप्रिल पासून सुरू झालेला …

Read more

ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…

ladki bahin yojana

ladki bahin yojana : अनेक दिवसापासून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात कधी जमा होते याची उत्सुकता लागली होती. आज 1 मे रोजी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा दावा हप्ता हा 30 एप्रिल 2025 रोजी …

Read more

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! 25 हजार कोटी रुपयांची तरतूद..!!

Cabinet Meeting

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयातील सभागृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. झालेल्या या बैठकीमध्ये राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी …

Read more

Ration Card KYC last date: आत्ताच करा हे काम… अन्यथा तुमचे रेशन कार्ड होणार बंद…?

Ration Card KYC last date

Ration Card KYC last date : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना आहे. ज्या नागरिका इ-केवायसी पूर्ण केलेली नाही अशा नागरिकांनी आजच पूर्ण करून घ्यावी कारण की,रेशन कार्ड केवायसी ची अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 ही आहे.त्यामुळे नागरिकांनी ई- केवायसी करणे खूप महत्त्वाचे असून,आधार कार्ड जोडून नावाची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया खूप गरजेची आहे.तुमचे आधार कार्ड …

Read more

New Crop Insurance :सुटसुटीत पिक विमा योजनेला मान्यता; आता फक्त शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई दिली जाणार…

New Crop Insurance

New Crop Insurance : सुटसुटीत आणि सुधारित पिक विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. ही परवानगी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. पिक विमा योजनेमध्ये आता फक्त पीक कापणी प्रयोग योगावर आधारितच विमा भरपाई आणि एक रुपयात विमा योजना बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मागील काही काळामध्ये पिक विमा योजनेमध्ये अनेक गैरप्रकार …

Read more

pik vima: आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मध्ये मोठे बदल… काय आहेत निकष..? जाणून घ्या!

pik vima

pik vima : मागील काही वर्षांमध्ये एक रुपयात खरी पिक विमा योजनेत अनेक घोटाळे, गैरप्रकार आढळून आले, त्यामुळे सरकारने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता फक्त पीक कापणी प्रयोग वर आधारितच नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या गैरप्रकार आला कुठेतरी आळा …

Read more

panjabrao dakh :राज्यात अवकाळी पावसाचा इशारा..! पंजाबराव डखयांच्याकडून शेतकऱ्यांसाठी सावधगिरीची सूचना…

panjabrao dakh

panjabrao dakh : 29 एप्रिल 2025 रोजी राज्यातील शेतकऱ्यांना प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे .राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे .यांच्या मते 29 एप्रिल ते दोन मे 2025 दरम्यान उष्णतेची लाट सुरू होईल .तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे .सरासरी 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.या तापमानामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड …

Read more