namo shetkari 6 hapta: या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता.

namo shetkari 6 hapta

namo shetkari 6 hapta ; केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी देशात पीएम किसान सन्मान निधी योजना सन्माननीय योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत पात्र असणारा शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जातो. हा निधी वितरित करण्यासाठी प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये या प्रमाणात हप्ते वितरित केले जातात. पी एम …

Read more

Rashtriy Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 120 कोटी 33 लाख रुपये निधी वितरण्यास मंजुरी

Rashtriy Krishi Vikas Yojana

Rashtriy Krishi Vikas Yojana : राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरणाला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात विकास करण्यासाठी निर्माण केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने सर्वसाधारण प्रवर्गसह, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकरिता 120 कोटी 33 लाख रुपयांचा …

Read more

Ativruahti anudan update: अतिवृष्टी अनुदान 2024 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी.

Ativruahti anudan update

Ativruahti anudan update: राज्य शासनाने खरीप 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्याची घोषणा केली होती. याची प्रक्रिया राबवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या. विभागाकडून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवण्यात …

Read more

maharashtra budget 2025 बजेट सादर; ना लाडक्या बहिणींना .ना शेतकरी कर्ज माफी.

 maharashtra budget 2025

 maharashtra budget 2025 अर्थसंकल्पात विशेष काय? शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळती का ? लाडक्या बहिणींना 2100 मिळाले का? दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर झाला. पण राज्यातील लाडक्या बहिणींना ज्याची अतुरता होती; ती घोषणा मात्र कोठेच दिसून आली नाही. त्या सोबतच राज्यातील कोलमडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळेल अशी अपेक्षा …

Read more

Namo Shetkari पीएम किसान योजनेचे 2000 आले, लाडकी बहीण योजनेचे 3000 येणार, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 कधी मिळणार?

Namo Shetkari

Namo Shetkari : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये 10,000 रुपये दिले गेले आहेत. मात्र, सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 91 लाख …

Read more

ladki bahin 2100 लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये; मंत्री अदिती तटकरे यांनी दिली स्पष्टता.

ladki bahin 2100

ladki bahin 2100 महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली होती. जाहीरनाम्यातील घोषणाची अंमलबजावणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात करेल अशी अपेक्षा राज्यातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींना होती. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विभागाच्या मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी 2100 रुपये कधी देणार याबाबतची स्पष्टताच केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनामा हा …

Read more

stamp duty waiver आनंदाची बातमी :सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा !

stamp duty waiver

stamp duty waiver अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्य सरकारने राज्यातील लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांना होणार आहे. राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) stamp duty waiver माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री …

Read more

Nuksan Bharpai :उर्वरित शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर! कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान?

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : खरीप हंगामात 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील 6 लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यात अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक …

Read more