jamin mojani : जमीन मोजणी मान्य नसल्यास सरकारचा नवा निर्णय….

jamin mojani

jamin mojani : अनेक नागरी आपली जमीन किंवा जागा कमी भरत असल्यामुळे किंवा आपल्या जमिनीचे अधिकृत नकाशे मिळवण्यासाठी जमीन मोजणी करतात. काही नागरिक आपसात जमीन मोजणी करतात तर काही नागरिक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जमीन मोजणी (jamin mojani) करतात. परंतु बऱ्याच वेळा शासकीय योजनेतून झालेली मोजणी इतर शेजाऱ्यांना मान्य नसते. अशावेळी पुढील अनेक अडचणी समोर निर्माण …

Read more

ssc,hsc result 2025: दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार..

ssc,hsc result 2025

ssc,hsc result 2025 : मागील शैक्षणिक वर्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील लवकरच घेण्यात आल्या होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच आस लागते ती म्हणजे निकाल कधी लागणार. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. दहावीचे परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यातील अनेक विभागातील उत्तर पत्रिका तपासण्याचे …

Read more

pink e rikshaw: राज्यातील महिलांना मिळणार आता पिंक ई रिक्षा…

pink e rikshaw

pink e rikshaw : महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल विविध उपक्रम राबवते. राज्य शासन किंवा केंद्रशासन महिलांना व्यवसायामध्ये तसेच अनेक उद्योग क्षेत्रात नोकरी क्षेत्रात पुढाकार देण्यासाठी विविध योजना राबवते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केलेला आहे. …

Read more

ladaki bahin news: आता लाडक्या बहिणीचे उत्पन्नाची होणार तपासणी…. या महिलांचा लाभ होणार बंद..

ladaki bahin news

ladaki bahin news : या आधी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना चार चाकी वाहनाच्या निकषातून वगळण्यात आलेले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याची प्रक्रिया शासनाने पूर्ण केली आहे. आता राज्य शासन लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची (ladaki bahin news) तपासणी देखील करणार आहे. उत्पन्नाच्या तपासणी दरम्यान …

Read more

Pik vima rule: आता या शेतकऱ्यांचा मिळणार नाही पिक विमा; पिक विमा योजनेत नवीन बदल

Pik vima rule

Pik vima rule : दिवसेंदिवस निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलामुळे भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याचे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अवकाळी पाऊस, पूर , गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर …

Read more

ration kyc deadline: रेशन कार्डधारकांना शेवटची संधी… अन्यथा लाभ होणार बंद!

ration kyc deadline

ration kyc deadline : केंद्र सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत देशातील पात्र असणाऱ्या नागरिकांना महिन्याला अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते. या अन्नधान्यांमध्ये बनावट नोंदी आणि मयत व्यक्तींना वगळण्यासाठी केंद्र सरकारने केवायसी मोहीम हाती घेतली. जे नागरिक आपली केवायसी करतील त्याच नागरिकांना यापुढे लाभ …

Read more

Solar Pump Update: सौर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट!महावितरण कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना..!

Solar Pump Update

Solar Pump Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे . ही सूचना शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार बाबत आहे .सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे,वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू अन्यास सांगणे अनेक प्रकारच्या तक्रारी महावितरण कडे काही भागातून येत आहेत या तक्रारीची महावितरण कडून दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कोटीशन …

Read more

Pik Vima : आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा…! विमा कंपन्यांसाठी सरकारचे नवे निकष ,पहा सविस्तर

Pik Vima

Pik Vima : शेतामध्ये उभे पीक असताना किंवा पीक काढणे केल्यानंतर जर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या पिकाची नुकसान झाले तर शेतकऱ्यांना इथून पुढे नुकसान भरपाई दिली जाणार नाही . तर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे . अलीकडे राज्यात सतत पाऊस आणि अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पिक नुकसानीत वाढ झाल्याने विमा …

Read more