Satbara Utara :जमीन खरेदी केल्यानंतर…25 दिवसात होणार सातबारा उताऱ्यावर नोंद..! ते कसे ?

Satbara Utara

Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची प्रक्रिया ही पारंपारिक नागरिकांसाठी एक प्रकारची झंझट आणि वेळ खाऊ प्रक्रिया होते . पूर्वी जमीन खरेदी केल्यानंतर ,संबंधित नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपल्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव नोंदणीची प्रक्रिया करावी लागत होती .यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालय मध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागायच्या ,अनेक वेळ बसावं लागत होतं .अनेक अडचणीचा …

Read more

Pik Vima Bank: पिक विमा अनुदानाचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले, हे कसे समजेल? पहा सविस्तर

Pik Vima Bank

Pik Vima Bank : राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळे योजनांचे अनुदान ज्यामध्ये शेतकरी महासन्मान निधी योजना,पीएम किसान , पिक विमा (Pik Vima Bank) योजना किंवा इतर काही शासकीय योजनांचे अनुदान हे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाते. हे अनुदान डीबीटी द्वारे वितरित करण्यात येते. शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना आपण कोणत्या …

Read more

GST on UPI Payments :2000 रुपयांपेक्षा जास्त UPI Payment व्यवहारावर खरंच GST भरावी लागणार का ?पहा सविस्तर….

GST on UPI Payments

GST on UPI Payments : सध्याच्या काळा किराणा असो किंवा सोने चांदी विकत घेणे आता प्रत्येक नागरिका आपला स्मार्टफोन काढून एक बार कोड स्कॅन करून पेमेंट करत असताना दिसतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या सुविधेमुळे सध्या नागरिकांची व्यवहार करण्याची पद्धत बदलली आहे .मागील महिन्यामध्ये 24.77 लाख कोटी रुपयाचे यूपीआय व्यवहार झाले होते .अशा मध्येच आता सध्या सोशल …

Read more

Farmer ID नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!

Farmer ID

Farmer ID : केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये या प्रमाणामध्ये दिले जातात.म्हणजेच या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी …

Read more

Ujjwala Yojana :केंद्र सरकारच्या उज्वला योजनेत मोठा बदल! एकाच कुटुंबातील 2 महिलांना मोफत गॅस कनेक्शन? पहा सविस्तर

Ujjwala Yojana

Ujjwala Yojana : केंद्र सरकारने 2025 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळवून देणे. तसेच त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे.विशेष म्हणजे: ग्रामीण भागातील महिलांना पारंपारिक पद्धतीचा वापर करावा लागत होता. जसे की, लाकूड, गोवऱ्या किंवा कोळसा …

Read more

pm awas survey : घरकुल सर्वे सुरू..! असा करा ऑनलाईन सर्व!

pm awas survey

pm awas survey ग्रामीण भागातील नागरिकांच्या पक्या घराचे सप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तत्परतेने कार्य करत आहे. ग्रामीण भागातील जे नागरिक अजूनही झोपडीत कच्च्या भिंतीच्या घरात किंवा गवताचे छपरा खाली राहतात आणि त्यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. अशा नागरिकांसाठी सरकार घर बांधण्यासाठी अनुदान वितरित करत आहे. या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पात्रता यादीमध्ये नाव असणे …

Read more

PM Awas Subsidy :घरकुल अनुदानात 50 हजार रुपयांची झाली वाढ…! सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…

PM Awas Subsidy

PM Awas Subsidy : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते .या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. मागील सात वर्षापासून या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेक नागरिक नाराज होते. सध्या महागाईच्या काळामध्ये हे अनुदान पुरेसे होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन …

Read more

Solar Panel Anudan: आता विज बिलाची झंझट नाही, फक्त 30 हजारमध्ये सोलर सिस्टम! वापरा टीव्ही, पंखा, लाईट, फ्रिज मोफत….

Solar Panel Anudan

Solar Panel Anudan : सध्याच्या काळामध्ये वाढत्या वीज दराच्या धरतीवर सौर ऊर्जा कडे वळण्याचा विचार अनेक नागरिक आणि लघु उद्योगांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे: ज्या वेळेस ही यंत्रणे अत्यंत कमी दरात मिळत असते तेव्हा नागरिकांसाठी एक मोठी संधी ठरते. तर आता अशाच एका योजनेअंतर्गत गरीब कुटुंबासाठी फक्त 30 हजार रुपयात 1 किलो वॅट क्षमतेची सोलर …

Read more