Five Brasses of sand free Gharkul Houses खुशखबर! घरकुल लाभार्थ्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत, तर इतरांना 1300 रुपये दराने 10 ब्रास वाळू ; या वेबसाईटवर करा नोंदणी! पहा सविस्तर….

Five Brasses of sand free Gharkul Houses

Five Brasses of sand free Gharkul Houses : घरकुल लाभार्थ्यांना राज्य सरकारने खुशखबर दिले आहे. घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच इतरांना पण बांधकाम करण्यासाठी वाळू दिले जाणार आहे . … Read more

Vihir Anudan उन्हाळा आलाय.. जुन्या व नव्या विहिरीचे काम सुरू करायचे असेल तर जाणून घ्या किती मिळते अनुदान!

Vihir Anudan

Vihir Anudan : सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे . या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनानवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते . या योजनेतून प्रत्येक वर्षी विहिरी (Vihir Anudan) खोदल्या जात आहेत .शासनाने अनुसूचित जाती,नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावा त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी … Read more

Agricultural Mechanization कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 75 कोटींच्या निधीस मंजुरी; 31 मार्चपूर्वी वितरित करण्याचे आदेश

Agricultural Mechanization

Agricultural Mechanization : राज्य सरकारने 2024 25 च्या कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी कृषी विभागाला वर्ग करण्यात आला आहे .या योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठी कृषी आयुक्तालयाला निधी वितरित करण्यात आला आहे .त्यामुळे आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते .त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे .लाभार्थी … Read more

Mulching Paper Scheme प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज

Mulching Paper Scheme

Mulching Paper Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मल्चिंग पेपर अनुदान योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मल्चिंग पेपर (Mulching Paper Scheme) मुळे तनाची वाढ … Read more

Mahadbt Scholarship Declaration form स्वयं घोषणा पत्र मराठी pdf

Mahadbt Scholarship Declaration form

Mahadbt Scholarship Declaration form शिष्यवृत्ती स्वयं घोषणा पत्र अर्ज करण्यासाठी आवश्यक असते. बऱ्याच वेळा स्वयं घोषणा पत्र मिळवण्यासाठी आपणास नाहक त्रास सहन करावा लागतो. आम्ही आपणास शिष्यवृत्ती स्वयं घोषणा पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यास उपलब्ध करून देत आहोत. प्रतिज्ञापत्र मी श्री _______________________________________रा._________ ता._____________जि._____________ येथील कायम रहिवासी असून मला एकूण____मुले व____ मुली आहेत._________________________ हा /ही  प्रथम … Read more

E- Pik Pahani : ई – पीक पाहणीच्या नियमात होणार बदल ! आता ड्रोनचा वापर केला जाणार

E- Pik Pahani

E- Pik Pahani : राज्य शासन भविष्यामध्ये ड्रोन च्या साह्याने ई – पीक पाहणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा विचार करत आहे मात्र ही प्रक्रिया सध्या कृषी,पशुसंवर्धन आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्न द्वारे राबवली जाणारे,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या विधानसभेत दिली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलस पाटील यांनी रब्बी हंगामातील ई- पीक … Read more

Girls Free Education :राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा अधिकार ! जाणून घ्या सविस्तर…

Girls Free Education

Girls Free Education : मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आणि समान शैक्षणिक संधीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS/SEBC/OBC) मुलींना आता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत दिली जाणार आहे. मुळे आता आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांतील मुलींच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.Girls Free Education … Read more

Maharashtra Farmers :मोठी बातमी! 4849 एकर जमीनशेतकऱ्यांना पुन्हा मिळणार,राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Farmers

Maharashtra Farmers : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महसुली थकबाकी न भरल्याने शासन जमा झालेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना पुन्हा परत दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातील विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे , त्यामुळे 5000 एकर जमिनी पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या जातील. राज्यातिल हजारो शेतकरी आणि त्यांचे वारस या जमिनींच्या पुनर्वापराची … Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com