Toll Tax : केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: टोल करातून सुट, जीएनएसएस प्रणालीचा वापर अनिवार्य.

Toll Tax

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: टोल करातून सुट, जीएनएसएस प्रणालीचा वापर अनिवार्य Toll Tax : केंद्र सरकारने टोल टॅक्ससंदर्भात मोठा निर्णय घेतला असून वाहनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नवीन नियमांनुसार, 20 किमीपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना टोल लागणार नाही, मात्र यासाठी त्यांच्या वाहनांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) असणे आवश्यक आहे. Toll Tax 20 …

Read more

Heavy rains in the state: पुढील 2-3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस ! या जिल्ह्याना मोठा फटका.

Panjabrao Dakh Havaman Andaj

Heavy rains in the state : महाराष्ट्र राज्यात हवामान बदलामुळे पुढील 2-3 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात वाऱ्याच्या दिशा बदलल्यामुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. काही जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. Heavy rains in the state : पावसाची सद्यस्थिती पावसाची सद्यस्थिती कोल्हापूर, सांगली, …

Read more

सोयाबीन खरेदीत12 वरून 15 टक्के ओलाव्याचा निकष करण्याचा निर्णय .Soybean Update

Soybean Update

Soybean Update : खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढीनंतर सोयाबीनचे दर वाढले नाहीत . त्यामुळे सोयाबीन निर्यात अनुदानाची मागणी होत असताना हमीभावाने केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याचा निकष 12% वरून 15% करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. Soybean Update हमीभाव असूनही दरात घसरण केंद्र …

Read more

विधानसभा निवडणुकीत सोयाबीनचा मुद्दा ठळक सोयाबीन भावाचं काय .

विधानसभा निवडणुकीत

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरांचा आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील 50 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन या पिकाची लागवड झाली आहे. पण मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबिनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी 5 हजारांचे अनुदान शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकारने तातडीने …

Read more

महिंद्रा कंपनी कडून बायोगॅस वर चालणारा ट्रॅक्टर , आता डिझेलची गरज नाही. Mahindra Tractor

Mahindra Tractor

महिंद्रा कंपनी सादर केला बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर Mahindra Tractor : महिंद्रा कंपनीने एक नविन ट्रॅक्टर सादर केला आहे जो बायोगॅसवर चालतो. यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकता नाही. महिंद्रा युवा टेक प्लस असे या ट्रॅक्टरचे नाव असून, ते डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच पावर आणि परफॉर्मन्समध्ये काम करते. यामुळे शेतकऱ्यांना इंधनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे …

Read more

पीएम किसान शेतकऱ्यांना मिळणार ₹१५,००० हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयाची घोषणा.PM Kisan Farmers

PM Kisan Farmers

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय PM Kisan Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹१५,००० देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ₹६,००० दिले जात होते, त्यात आता राज्य सरकारने ₹९,००० अतिरिक्त निधी जोडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकूण ₹१५,००० …

Read more

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसात कांद्याच्या दरात वाढ ,काय मिळतो कांद्याला दर पाहुया

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी सणाच्या अगोदर कांद्याला कमीत कमी दर हा 5 हजारापर्यंत होता. पण आता दिवाळी झाल्यानंतर मागील दोन दिवसात कांदा पिकाची आवक घटल्याने दरात अचानक पणे वाढ झाली आहे.6 नोव्हेंबर रोजी कमाल दर 7 हजार रुपयांपर्यंत मिळालेला आहे सरासरी कांद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सोलापूर बाजार …

Read more