Ujjwala Yojana :केंद्र सरकारच्या उज्वला योजनेत मोठा बदल! एकाच कुटुंबातील 2 महिलांना मोफत गॅस कनेक्शन? पहा सविस्तर

Ujjwala Yojana

Ujjwala Yojana : केंद्र सरकारने 2025 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळवून देणे. तसेच त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे.विशेष म्हणजे: ग्रामीण भागातील महिलांना पारंपारिक पद्धतीचा वापर करावा लागत होता. जसे की, लाकूड, गोवऱ्या किंवा कोळसा …

Read more

PM Awas Subsidy :घरकुल अनुदानात 50 हजार रुपयांची झाली वाढ…! सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा…

PM Awas Subsidy

PM Awas Subsidy : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते .या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. मागील सात वर्षापासून या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेक नागरिक नाराज होते. सध्या महागाईच्या काळामध्ये हे अनुदान पुरेसे होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन …

Read more

Solar Panel Anudan: आता विज बिलाची झंझट नाही, फक्त 30 हजारमध्ये सोलर सिस्टम! वापरा टीव्ही, पंखा, लाईट, फ्रिज मोफत….

Solar Panel Anudan

Solar Panel Anudan : सध्याच्या काळामध्ये वाढत्या वीज दराच्या धरतीवर सौर ऊर्जा कडे वळण्याचा विचार अनेक नागरिक आणि लघु उद्योगांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे: ज्या वेळेस ही यंत्रणे अत्यंत कमी दरात मिळत असते तेव्हा नागरिकांसाठी एक मोठी संधी ठरते. तर आता अशाच एका योजनेअंतर्गत गरीब कुटुंबासाठी फक्त 30 हजार रुपयात 1 किलो वॅट क्षमतेची सोलर …

Read more

Kanda Chal Anudan 2025: कृषी विभागाच्या कांदा चाळ अनुदानात आणि ट्रॅक्टर अनुदानात झाली दुप्पट वाढ…!

Kanda Chal Anudan 2025

Kanda Chal Anudan 2025 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये कांदा चाळ ट्रॅक्टर पावर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यामध्ये कांदा चाळ करण्यासाठीची मर्यादा ही वाढली आहे. या अनुदानामध्ये दहा वर्षानंतर बदल करण्यात आलेला आहे. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या …

Read more

Pik Vima :शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 1400 कोटी रुपये जमा…! तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Pik Vima

Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक नुकसाना पोटी 2 हजार 308 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 14 एप्रिल पर्यंत 1 हजार 400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे. तर आता राहिलेली रक्कम लवकर जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.Pik Vima राज्यातील या …

Read more

HSRP Number Plate: वाहनांना HSRP पाटी बसवण्यासाठी मुदत वाढ! कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार? येथे पहा

HSRP Number Plate

HSRP Number Plate : परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसवणे बंधनकारक केले आहे. हे काम 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP Number Plate) पाटी बसवण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत …

Read more

Mobile Solar Pump: आता शेतकऱ्यांना सोलार पंप चालू बंद करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही…. घरबसल्या मोबाईल वरून सोलर पंप करा चालू बंद…!

Mobile Solar Pump

Mobile Solar Pump : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाले असून त्यांनी ते सोलार पंप आपल्या शेतात बसवले आहेत. राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी या सोलार पंपाचा वापर शेतात करत आहेत. आता याच शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हाच सोलर …

Read more

Maharashtra School news राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यमात मोठा बदल होणार….! कोणता बदल होणार?

Maharashtra School news

Maharashtra School news : सध्या राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत आहे. सध्याच्या काळामध्ये पालकांचा कल हा सीबीएसई तसेच अर्ध इंग्रजी माध्यमाकडे वाढत चालला आहे यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . याच धर्तीवर आता राज्यामध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे …

Read more